Garaj Sampli Ki Marathi Status
जेंव्हा व्यक्तीची गरज संपून जाते, तेंव्हा त्याची तुमच्याशी बोलण्याची पद्धतही बदलून जाते.. व्यक्तीची किंमत तेव्हाच असते, जेव्हा त्याची आवश्यकता असते. नाहीतर गरजे शिवाय हिरे देखील तिजोरीत ठेवून दिले जातात.. जितकी गरज लहानपणी आपल्याला आई वडिलांची असतेे, तेवढीच गरज म्हातारपणी त्यांना आपली असते..! पुन्हा पुन्हा Last seen चेक करण्याची आवश्यकता नाही, जर गरज असेल तर ते …